RBI 500 रुपये ची नोट बंद करू शकते ! जाणून घ्या मोठी अपडेट

RBI ban 500 rs note

RBI नवी दिल्ली: खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक हे डिजिटल व्यवहार ने आपले महत्वाचे ट्रासेक्शन करत आहेत. आजकाल कोणाच आपल्या खिशात पहिल्यासारखे पैसे ठेवत नाहीय आणि डिजिटल युगात त्याची गरज देखील भासत नाहिय. डिजिटल व्यवहार करण्याचे खूप फायदे आहेत जसे की तुम्हाला पैसे खिशात सांभाळून ठेवायची गरज नाहिय, पैसे हरवण्याची किंवा चोरी होण्याची ही संभावना नाही. चोर देखील तुमच्या खिशातील पैसे चोरू शकत नाही. ह्याव्यतिरिक्त डिजिटलाइसेशन चे व्यवहार जसा जसा पसरत चालला आहे तसं मोठ्या नोटांचे व्यवहार थांबवण्यासाठी देखील चर्चा सुरू आहे.

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेवटच्या नोटबंदी मध्ये आपण पाहिलेच असेल की RBI ने २००० रुपये ची नोट बंद केली. आणि आता ५०० रुपये ची नोट सुद्धा रोजच्या व्यवहार मधून बंद करण्यासाठी सरकार चे प्रयत्न चालू आहे. RBI ने अधिकृत रित्या ह्या नोटबंदी बद्दल काही घोषणा केली नाही आहे. तरीपण ५०० रुपये च्या नोटबंदी ला घेऊन सरकार ची काय धोरणा असेल ? ते खरच ५०० रुपये ची नोट बंद करू शकतात का ? तुम्हाला सर्वे काही माहिती खाली समजेल . आणि तुम्ही काही तज्ञ चे मत देखील समजून घेऊ शकता.

५०० रुपये ची नोट बंद होईल का?


अश्विनी राणा हे बँकेचे खूप मोठे तज्ञ आहेत आणि त्याच्या अनुसार ५०० रुपये च्या नोट बद्दल मध्य सरकार ची परवानगी घेतली आहे. नवीन घडामोडीनुसार, आता RBI या मुद्द्यावर विचार करत आहे आणि असे संकेत मिळत आहेत की मार्च २०२६ नंतर ५०० रुपयांची नोट आपल्याला बाजारात किंवा दैनंदिन व्यवहारांमध्ये पाहायला मिळणार नाही. काही तज्ञ च्या अनुसार, ५०० रुपये ची नोट बंद करण्यासाठी RBI ही काही महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. कारण तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा २००० रुपये ची नोट बंद केली गेली होती तेव्हा नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता. पण मागील काही वर्षात आपण पाहिलेच असेल की २००० रुपये ची नोट ही पूर्णपणे संपुष्टात आली आहे.

RBI : असेच काही होणार आहे ५०० रुपये च्या नोटबंदी बद्दल. ५०० रुपये ची नोट बंदी ही सरकार २००० रुपये च्या नोट सारखे बंद करणार नाही जेणेकरून नागरिकांना त्रास होईल. सरकार ही ५०० रुपये च्या नोट चे व्यवहार हळूहळू करून बाजारातून काढून टाकण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही.
तज्ञ च्या अनुसार RBI ने अगोदर पासूनच १०० आणि २०० च्या नोटांचे अभिसरण करण्यास चालू केले आहेत. ते देखील ATM च्या माध्यमातून. कारण तुम्हाला जर का ५०० रुपये ची नोट ATM मधून नाही मिळाली तर त्याचे बाजारात हस्तांतरण होणार नाही.

५०० रुपये ची नोट बँक मध्ये जमा करण्यासाठी संधी दिली जाईल.

RBI : अश्विनी राणा ह्यांच्या अनुसार, सरकार सर्वात प्रथम ५०० रुपये च्या नोटांचे अभिसरण कमी करण्याकडे लक्ष देत आहे. जसे की एकादी नोट बंद करण्यासाठी दुसऱ्या नोटांचे चलन वाढवणे गरजेचे आहे. म्हणूनच सरकार १०० आणि २०० रुपये च्या नोटा जास्तीत जास्त बाजारात आणत आहेत. कारण ५०० रुपये ची नोट डायरेक्ट बंद नाही करू शकत. ह्याव्यतिरिक लोकांना पुरेसा वेळ मिळण्यात येणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या कडे असलेल्या ५०० रुपये च्या नोटा बँक मध्ये जमा करण्यासाठी. असे केल्याने RBI कडे सर्व ५०० रुपये च्या नोटा जमा होतील. आणि असे करूनच ह्या नोटा बाजारामधून संपुष्टात आणण्यात येतील.

तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ५०० रुपये ची नोट ही सरकार आज नाही तर उद्या नक्कीच बंद करणार आहे. १०० आणि २०० रुपये chya नोटांचे अभिसरण वाढवण्यात येईल. आता एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला १०, २०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटाही सहजपणे मिळू शकतात. त्यामुळे आता छोटे चलन मिळवणं अधिक सोपं झालं आहे. हळूहळू ह्या नोटांचे चलन वाढवण्यात येईल.

सरकार ही नोटबंदी कश्यासाठी करते ?


देशातील खूप मोठा पैसा हा काळा पैसा म्हणून ओळखला जातो. त्या कळ्या पैशाने खूप काही विक्रीत कामे केली जातात. ज्यांच्याकडे पण हा पैसा असतो तो मोठ्या नोटांच्या स्वरूपात असतो.म्हणूनच सरकारने काही वर्षांपूर्वी २००० रुपये ची नोट बंद केली. आणि आपल्या देशातील आता सर्वात मोठी नोट ही ५०० रुपये आहे. ही जर ही नोट बंद करण्याचा निर्णय झाला, तर देशातील काळ्या पैशावर मोठा आघात होऊ शकतो आणि लपवलेला पैसा बाहेर येण्याची शक्यता नक्कीच वाढेल. आणि देशाचे होणारे आर्थिक नुकसान टळेल.

आणखी वाचा

RBI ची मोठी घोषणा: नवीन २० रुपये नोट बाजारात, संजय मल्होत्रा यांची सही असलेली नोट कशी ओळखाल ?

PPF अकाउंट म्हणजे काय? फायदे, व्याजदर, टॅक्स सवलत आणि संपूर्ण माहिती (2025)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *